Posts

किसने कहाँ है??

          किसने कहाँ है?? 25 पे शादी और 30 पे बच्चे...ohh सिर्फ एक ही बच्चा i have two children..who said all this??.. its all constructed..i was to say gabage..but i m going to b respectful..हम इस system को डरडर के जी रहे है..इस system को follow कर रहे है जो कि हम इसका स्वीकार दिल से नही करते..ओर जो चीज़ दिल से स्वीकार नही की जाता उसे बोझ कहते है m right??       तो क्यों हम इस बोझ को खुद भी उठाते है और दूसरोंको भी उठाने बोलते है जब की हम उसे उठाने को तैयार नही होते..we are live in fear of being outcast and outliered...इस system को लेके अनेक सवाल खड़े होते है पर जब कोई जबाव पूछने जाए तो उसे चुप किया जाता है या शर्मिंदा किया जाता है या फिर बहिष्कृत किया जाता है.. क्यों??     we are lived...we are lived with succumed to, enslaved by encaptured within.. To dare to awake ITS TO BRUST TO BUBBLE.. and as we break free we allow to others to set free..  be free.. Thank you Nikita💁

घर असो तर असंच...❤️

Image
           आयुष्य कसं असतं ना वेळेबरोबर पुढे सरत असतं..जेव्हा आपण आईच्या पोटात होतो तेव्हा जग कसं असेल? काय असेल? काहीच माहीत नसतं..वेळे बरोबर आयुष्य सरत असतं... हळू हळू दुधाच्या बाटलीची जागा पाटी खडू घेते..पाटी खडूची जागा पेन्सिल रब्बर घेते..पेन्सिल रब्बर ची जागा पेन घेते... आणि पेन हा शेवटपर्यंच..असच आपल्या आयुष्यात अश्या अनेक जागा बदलत असतात आणि शेवटी एक स्टँड येतोच..आयुष्यात खूप माणसं भेटतात..त्यांचा सोबत आपण जगत असतो..पण तो माणूस आपल्या आयुष्यात किती काळासाठी असेल ह्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही..आपल्याला किती माणसं भेटतात किती सोडून जातात किती विसरूनही जातात पण काही माणसं ही हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमी राहतात..लहानपणापासून ते आतापर्यंत अनेक माणसं भेटली पण bmm department नसून ह्या bmm family मध्ये असलेल्या मायेसारखी माणसं भेटलीच नव्हती..जेव्हा bmm मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आयुष्याचं पानंच बदललं...आईवडिलांनासारखी माया देणारे शिक्षक मित्रमैत्रीण मिळाले..एक वेगळा आनंद,एक वेगळं जग,एक वेगळी माया, तर काहींना एक समजूतदार साथीदार तर मला जीवाला जीव लाव...

शरयू आनंदाचा....

लहानपणापासून आपण ऐकत असतो अन्न ,वस्त्र, निवारा मानवाच्या प्रमुख गरजा आहेत.." आनंद" मिळणं महत्वाचं नाही का?        सकाळी उठल्यावर 'काय frehs वाटतंय!!असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नव्या दिवसातला तो आनंदच आपण एका प्रकारे व्यक्त करत असतो अस मला वाटतं....टूथपेस्टच्या चवीतला आनंद, थंडीच्या दिवसात गरम पाण्यात मनसोक्त डुंबून राहून अंघोळ करण्याचा आनंद,गरम गरम चहा पितानासुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो..पण हल्ली धावपळीच्या जगात तो आनंद तेवढा उपभोगता येत नाही हे ही तितकंच खरं...प्रत्येक छोट्या गोष्टींमधून माणसाला आनंद मिळत असतो मग जगात इतकं दुःख का?? कारण अति तिथे माती!!! आनंद मिळवताना कुठेतरी, कधीतरी एक मर्यादा ओलांडली जाते..त्यातून स्पर्धा, ईर्ष्या,महत्वाकांक्षा वाढत जाते..ज्या गोष्टींतून आपल्याला आनंद मिळतोय ती गोष्ट मिळवायला काही विशिष्ट वेळी आपण कोणत्याही थराला जातो आणि पदरी दुःख येत..म्हणून आयुष्यात असे तरंग शोधायचे ज्यामुळे आपल्याला चैतन्य आणि उत्साह मिळेल..आणि निराशा येणार नाही..प्रत्येक वेळी काही तरी मोठं घडल्यावरचं आनंद मिळेल असं नसतं तर छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद...

माझ्यातली मी

Image
माझ्यातली मी...            मनात खूप काही आहे सांगण्यासारखा पण काही वेळा शांत बसणं बरं असतं आतल दुःख मनात ठेवून एकांतात राडावस वाटतं म्हणून आज अथांग समुद्रासमोर स्वतःला समोर ठेऊन आज मी माझ्यातल्या 'मी' ला शोधण्यासाठी आलेय.. खूप प्रयन्त केला पण 'मी' काही सापडलेच नाही...पण तरीही काही जुन्या आठवणी आठवून फार आनंद मिळाला..जुन्या आठवणी तेव्हाच आठवतात जेव्हा नविन काहीतरी मनाच्या विरुद्ध चालेल असतं हे मात्र खरं...आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!आठवणी ह्या माणसांना पुन्हा नवीन जीवनाची ओळख करून देतात...ती लहान पनीची शाळा रोज सकाळी वरळी sea pace वरून शाळेला जायचं शाळा सुटली की त्याच ठिकाणाहून पुन्हा रमत गमत नाचत घरी येयच आईला त्रास देयचा, बाबांचा खुशीत जोपायच, आईचा हातानी जेवायचं, ते भांडीकुंडीचा खेळ, कट्टी बट्टीच भांडण,...शाळेतले मित्र मैत्रिणी हे त्या विशिष्ट काळापर्यंतच सोबत राहिले पण त्यांच...

सुखदं कार्य???

      सकाळ झाली आणि सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणांनी पूर्व दिशा मधुरम्या हास्य देऊ लागली...ह्या किरणांना साथ देत चिमणीसुद्धा घरयातून बाहेर पडून आपले रेशमी पंख आकाशा...